Monday, November 17, 2008
Friday, October 31, 2008
Monday, September 29, 2008
Wednesday, September 10, 2008
Tuesday, August 12, 2008
Tuesday, July 15, 2008
'रामचंद पाकिस्तानी' अ रही है!
ये फ़िल्म एक लड़के के जीवन की सच्ची कहानी पर आधारित है जिसमें वो ग़लती से भटकते हुए भारतीय सीमा में आ जाता है। ये पहला मौक़ा है जब कोई फ़िल्म भारत और पाकिस्तान में एक ही दिन एक साथ प्रदर्शित की जा रही है। इस फ़िल्म को आलोचकों ने भी खूब सराहा है।भारत और पाकिस्तान दोनों की संस्कृतियाँ समान होने के बाद भी, तीन युद्धों और राजनीतिक दुश्मनी ने दोनों मुल्कों के आम आदमी को एक दूसरे से बेहद दूर कर दिया है.पिछले दिनों एक और पाकिस्तानी फ़िल्म 'ख़ुदा के लिए' भी भारत में प्रदर्शित की गई थी जिसने काफ़ी वाहवाही बटोरी थी. लेकिन ये फ़िल्म दोनों देशों में एक साथ रिलीज़ नहीं हुई थी. और यही वजह है 'रामचंद पाकिस्तानी' के खास होने की क्योंकि ये सरहद की दोनों तरफ एक साथ एक ही दिन प्रदर्शित की जाएगी.
मुख्य भूमिका में नंदिता
इस फ़िल्म में मशहूर अभिनेत्री नंदिता दास मुख्य भूमिका में हैं. कई क्षेत्रीय और बॉलीवुड फ़िल्मों में काम कर चुकीं नंदिता ने बीबीसी को बताया कि उन्हें पाकिस्तान में काम करके अच्छा लगा.नंदिता का कहना है कि ये फ़िल्म भारतीय लोगों को पाकिस्तान के बारे में और ज़्यादा जानने में काफ़ी मददगार साबित होगी. उनका कहना था, "पाकिस्तान के लोग तो बॉलीवुड के ज़रिए भारत के बारे में बहुत कुछ जानते हैं लेकिन हम उनके बारे में ज़्यादा नहीं जानते."'रामचंद पाकिस्तानी' में एक आठ साल के बच्चे और उसके माता-पिता का चित्रण किया गया है. ये आठ साल का बच्चा ग़लती से सरहद पार करके भारतीय सीमा में आ जाता है और उसे जेल में डाल दिया जाता है.इस फ़िल्म के निर्माता हैं जावेद जब्बार जो कि पाकिस्तान के कैबिनेट मंत्री भी रह चुके हैं. जावेद जब्बार ने बताया कि रामचंद पाकिस्तानी कोई राजनीतिक फ़िल्म नहीं है बल्कि इसमें एक बच्चे और उसके मां-बाप का चित्रण किया गया है।
मुख्य भूमिका में नंदिता
इस फ़िल्म में मशहूर अभिनेत्री नंदिता दास मुख्य भूमिका में हैं. कई क्षेत्रीय और बॉलीवुड फ़िल्मों में काम कर चुकीं नंदिता ने बीबीसी को बताया कि उन्हें पाकिस्तान में काम करके अच्छा लगा.नंदिता का कहना है कि ये फ़िल्म भारतीय लोगों को पाकिस्तान के बारे में और ज़्यादा जानने में काफ़ी मददगार साबित होगी. उनका कहना था, "पाकिस्तान के लोग तो बॉलीवुड के ज़रिए भारत के बारे में बहुत कुछ जानते हैं लेकिन हम उनके बारे में ज़्यादा नहीं जानते."'रामचंद पाकिस्तानी' में एक आठ साल के बच्चे और उसके माता-पिता का चित्रण किया गया है. ये आठ साल का बच्चा ग़लती से सरहद पार करके भारतीय सीमा में आ जाता है और उसे जेल में डाल दिया जाता है.इस फ़िल्म के निर्माता हैं जावेद जब्बार जो कि पाकिस्तान के कैबिनेट मंत्री भी रह चुके हैं. जावेद जब्बार ने बताया कि रामचंद पाकिस्तानी कोई राजनीतिक फ़िल्म नहीं है बल्कि इसमें एक बच्चे और उसके मां-बाप का चित्रण किया गया है।
(कर्टेसी: दट्स हिंदी)
Monday, July 14, 2008
यम्जेलिना जोली ने दिया जुड़वाँ बच्चों को जन्म
नाइस में लेंवल अस्पताल ने समाचार पत्रों को बताया कि शनिवार रात को सिज़ेरियन विभाग ने दो स्वस्थ जुड़वाँ बच्चों को जन्म दिलाया जिनमें से एक लड़का और एक लड़की है.नाइस मेटिन की रिपोर्ट के अनुसार जोली और उनके पति, अभिनता ब्रेड पिट ने लड़के का नाम नॉक्स लिओन और लड़की का नाम विवियन मार्शलीन रखा है. डॉ मिशेल सुसमैन ने समाचार एजेंसी एसोसिएटेड प्रेस को बताया कि जोली और उनके बच्चे बिलकुल स्वस्थ हैं.जुड़वाँ बच्चों को जन्म दिलाने वाली डॉ सुसमैन ने कहा कि कुछ कारणों से बच्चों का जन्म समय से पहले ही कराना पड़ा. नाइस मेटिन ने कहा कि जन्म के समय पिट भी उपस्थित थे.कड़ी सुरक्षा इससे पहले दंपत्ति के एक लड़की और है जिसका नाम शिलोह नोवेल जोली पिट है और जिसका जन्म 2006 में नामीबिया में हुआ था. उन्होंने तीन बच्चों को गोद भी लिया हुआ है- कम्बोडिया में जन्मे मैडोक्स, इथोपिया में जन्मी ज़हरा और वियतनाम के पैक्स.इस मौके पर अस्पताल के बाहर कड़ी सुरक्षा व्यवस्था की गई थी ताकि फोटोग्राफर इस मशहूर परिवार की तस्वीरें न ले सकें. इससे पहले अस्पताल ने इस बात से इनकार किया था कि जो तस्वीरें कुछ अख़बारों और पत्रिकाओं में छपी थीं वे असली हैं जबकि उनकी प्रवक्ता नेदिन बाउर ने कहा कि वे नकली हैं.
Friday, July 11, 2008
Monday, June 9, 2008
शाहरूख खान, करीना कपूर सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री
येथे झालेल्या शानदार आयफा पुरस्कार सोहळ्यात बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानला 'चक दे इंडिया' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. करीना कपूरला 'जब वुई मेट'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 'ओम शांती ओम' मधून आश्वासक पदार्पण केलेल्या दीपिका पदुकोणला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री व 'सांवरीया'तून पदार्पण केलेल्या रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. 'चक दे इंडिया' ला सर्वाधिक नऊ पुरस्कार मिळाले. शिवाय शाहरूखच्याच 'ओम शांती ओम'लाही पाच पुरस्कार मिळाले. ए.आर.रहमान यांना 'गुरू'च्या संगीतासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला. गोविंदा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता ठरला. 'मेट्रो'तील भूमिकेसाठी इरफान खान व कोंकणा सेन-शर्मा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता-अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 'शूट आऊट एट लोखंडवाला'तील नकारात्मक भूमिकेसाठी विवेक ओबेरायला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला. श्रेया घोशाल सर्वोत्कृष्ट गायिका तर शान सर्वोत्कृष्ट गायक ठरला.
Thursday, May 22, 2008
Tuesday, May 6, 2008
Thursday, April 3, 2008
अमिषा पटेलनेही सोडला 'बिल्लू बार्बर'
(कर्टॆसी: वॆब् दुनिया) प्रियदर्शनच्या 'बिल्लो बार्बर' या चित्रपटातून तब्बू पाठोपाठ अमिषा पटेलनेही अंग काढून घेतले आहे. चित्रपटात शाहरूख खान व्यतिरिक्त इरफान खान काम करीत आहे. तब्बूने चित्रपटात इरफान असल्यामुळे काम करण्यास नकार दिला होता. तब्बू आणि इरफान यांच्यात काही दिवसांपासून अबोला आहे. तब्बूने दिलेल्या नकारानंतर प्रियदर्शनने चित्रपटात काम करण्यासाठी अमिषा पटेलशी संपर्क साधला. शाहरूख आणि इरफान यासारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे पटकथा न वाचताच तिने होकार दिला. मात्र पटकथेविषयी माहिती मिळाल्यानंतर आपला रोल दुय्यम दर्जाचा असून चित्रपटात फक्त नायकांनाच प्राधान्य दिले गेले आहे हे लक्षात आल्यानंतर तिनेही चित्रपटातून माघार घेणेच पसंत केले. दोन अभिनेत्रींनी नकार दिल्यानंतर कुठलीही प्रस्थापित अभिनेत्री त्यात काम करण्यास सहजासहजी तयार होणार नाही.
Monday, March 24, 2008
Thursday, January 31, 2008
Tuesday, January 22, 2008
'रोबो' मध्ये ऐश्वर्या आणि रजनीकांतची जोडी?
(कर्टॆसी: वॆब् दुनिया)
रजनीकांतसोबत 'शिवाजी: द बॉस' सारखा सुपरहिट चित्रपट बनविणारा दिग्दर्शक शंकर यांनी आपल्या आगामी 'रोबोट' या चित्रपटासाठी शाहरुख खानची निवड केली होती. शाहरुख तयारही झाला होता. त्याने सात महिन्यांच्या सलग तारखा शंकरला दिल्या होत्या.
या भव्य बजेट असणार्या चित्रपटात काम करण्यासाठी करीना कपूरचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. पण चित्रीकरणापूर्वीच शाहरुख आणि शंकर यांच्यात मतभेद झाले आणि शाहरूखने चित्रपट सोडला. शंकरच्या या प्रोजेक्टला उशीर झाला आणि शाहरुखचे सात महिनेही वाया गेले.
आता शंकर परत हा चित्रपट बनविण्याच्या विचारात आहे. यावेळी त्यांनी आपला आवडता कलाकार रजनीकांतशी बोलणी सुरू केली आहेत. रजनीकांतने हा चित्रपट स्वीकारल्याबरोबरच सोनी पिक्चर्स या चित्रपटात पैसे लावायला तयार झाले आहेत. या चित्रपटाचे बजेट जवळपास 100 कोटी आहे.
बॉलिवूडचीची सध्याची चर्चित अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि ऐश्वर्या राय यांच्या नावांचा विचार केला जात आहे.
शंकर या चित्रपटात ऐश्वर्याला घेण्यास उत्सुक असल्याचे समजते. ऐश्वर्याला त्यांनी चित्रपटाची पटकथा ऐकविली आहे. सध्या त्याला तिच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. ती होकार देईल याची शंकरला खात्री आहे.
रजनीकांत एका एनिमेटेड चित्रपटात काम करीत आहे. हा चित्रपट त्यांची मुलगी सौंदर्या तयार करीत असून चित्रपटाचे नाव 'सुल्तान' आहे. या चित्रपटाचे बजेट दहा कोटीच्या आसपास आहे. या एनिमेटेड चित्रपटात रजनीकांत इतर चित्रपटात जे करतो तेच असणार आहे.
या भव्य बजेट असणार्या चित्रपटात काम करण्यासाठी करीना कपूरचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. पण चित्रीकरणापूर्वीच शाहरुख आणि शंकर यांच्यात मतभेद झाले आणि शाहरूखने चित्रपट सोडला. शंकरच्या या प्रोजेक्टला उशीर झाला आणि शाहरुखचे सात महिनेही वाया गेले.
आता शंकर परत हा चित्रपट बनविण्याच्या विचारात आहे. यावेळी त्यांनी आपला आवडता कलाकार रजनीकांतशी बोलणी सुरू केली आहेत. रजनीकांतने हा चित्रपट स्वीकारल्याबरोबरच सोनी पिक्चर्स या चित्रपटात पैसे लावायला तयार झाले आहेत. या चित्रपटाचे बजेट जवळपास 100 कोटी आहे.
बॉलिवूडचीची सध्याची चर्चित अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि ऐश्वर्या राय यांच्या नावांचा विचार केला जात आहे.
शंकर या चित्रपटात ऐश्वर्याला घेण्यास उत्सुक असल्याचे समजते. ऐश्वर्याला त्यांनी चित्रपटाची पटकथा ऐकविली आहे. सध्या त्याला तिच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. ती होकार देईल याची शंकरला खात्री आहे.
रजनीकांत एका एनिमेटेड चित्रपटात काम करीत आहे. हा चित्रपट त्यांची मुलगी सौंदर्या तयार करीत असून चित्रपटाचे नाव 'सुल्तान' आहे. या चित्रपटाचे बजेट दहा कोटीच्या आसपास आहे. या एनिमेटेड चित्रपटात रजनीकांत इतर चित्रपटात जे करतो तेच असणार आहे.
Friday, January 11, 2008
'बर्थ डे बॉय' हृतिक रोशन
(कर्टॆसी: वॆब् दुनिया)
बॉलिवूडचा सुपरस्टार ह्रतिक रोशन आज 34 वर्षांचा झाला. कोणताही गाजावाजा न करता तो आपला वाढदिवस साजरा करणार आहे. त्यांच्या घरी आज त्याच्यासहित त्याचे कुटुंबीय धार्मिक कार्य करणार आहे. संध्याकाळी तो पत्नी व मुलासोबत डिनर घेण्यासाठी जाईल.
चांगला अभिनेता व चांगल्या स्वभावाचा अशी ह्रतिकची बॉलीवूडमध्ये ख्याती आहे. यामुळेच त्याचे चाहते त्याच्यावर भरभरून प्रेम करतात.
हृतिक गेल्या काही दिवसांपासून गुडघेदुखीने त्रस्त झाला आहे. 15 जानेवारीला प्रदर्शित होत असलेल्या 'जोधा अकबर'वर त्याचे लक्ष केंद्रीत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीतही तो सहभागी होणार आहे. मागील वर्षी त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. या वर्षीही जोधा अकबर हा एकमेव चित्रपट येणार आहे. हृतिकला बर्याच चित्रपटांच्या ऑफर्स येतात पण चोखंदळ असणार्या ह्रतिकचा बराचसा वेळ पटकथा वाचण्यातच बराच वेळ निघून जातो. ज्या चित्रपटाची पटकथा त्याला आवडते तोच चित्रपट तो स्वीकारतो.
मागील आठ वर्षात त्याने जवळपास 15 चित्रपटात भूमिका केल्या आहेत. 'कहो ना प्यार है' लोकप्रिय झाल्यानंतर काही चुकीचे चित्रपट त्याने स्वीकारले. पण नंतर सावध होऊन त्याने चांगलेच चित्रपट निवडण्याचे ठरविले. त्याच्या म्हणण्यानुसार जर त्याला कथा आवडली नाही तर प्रेक्षकांना कशी आवडेल? अशा या सुपरहिरोकडून प्रेक्षकांना फारच अपेक्षा आहेत.
'जोधा अकबर' बद्दल बोलतांना तो म्हणतो, हा छान चित्रपट असून यावर सगळ्यांनीच फार मेहनत घेतली आहे. त्याला श्याम बेनेगल यांचा चित्रपटात गौतम बुध्दांची भूमिका मिळाली आहे. पण त्याने याबाबतीत काहीही सांगण्यास नकार दिला. या व्यतिरिक्त राकेश रोशन त्याच्यासाठी एका चित्रपटाची पटकथा लिहीत आहे. अनुराग बसूदेखिल त्याच्या सोबत एक चित्रपट सुरू करीत आहे.
चांगला अभिनेता व चांगल्या स्वभावाचा अशी ह्रतिकची बॉलीवूडमध्ये ख्याती आहे. यामुळेच त्याचे चाहते त्याच्यावर भरभरून प्रेम करतात.
हृतिक गेल्या काही दिवसांपासून गुडघेदुखीने त्रस्त झाला आहे. 15 जानेवारीला प्रदर्शित होत असलेल्या 'जोधा अकबर'वर त्याचे लक्ष केंद्रीत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीतही तो सहभागी होणार आहे. मागील वर्षी त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. या वर्षीही जोधा अकबर हा एकमेव चित्रपट येणार आहे. हृतिकला बर्याच चित्रपटांच्या ऑफर्स येतात पण चोखंदळ असणार्या ह्रतिकचा बराचसा वेळ पटकथा वाचण्यातच बराच वेळ निघून जातो. ज्या चित्रपटाची पटकथा त्याला आवडते तोच चित्रपट तो स्वीकारतो.
मागील आठ वर्षात त्याने जवळपास 15 चित्रपटात भूमिका केल्या आहेत. 'कहो ना प्यार है' लोकप्रिय झाल्यानंतर काही चुकीचे चित्रपट त्याने स्वीकारले. पण नंतर सावध होऊन त्याने चांगलेच चित्रपट निवडण्याचे ठरविले. त्याच्या म्हणण्यानुसार जर त्याला कथा आवडली नाही तर प्रेक्षकांना कशी आवडेल? अशा या सुपरहिरोकडून प्रेक्षकांना फारच अपेक्षा आहेत.
'जोधा अकबर' बद्दल बोलतांना तो म्हणतो, हा छान चित्रपट असून यावर सगळ्यांनीच फार मेहनत घेतली आहे. त्याला श्याम बेनेगल यांचा चित्रपटात गौतम बुध्दांची भूमिका मिळाली आहे. पण त्याने याबाबतीत काहीही सांगण्यास नकार दिला. या व्यतिरिक्त राकेश रोशन त्याच्यासाठी एका चित्रपटाची पटकथा लिहीत आहे. अनुराग बसूदेखिल त्याच्या सोबत एक चित्रपट सुरू करीत आहे.
Thursday, January 10, 2008
Subscribe to:
Posts (Atom)